विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होणार

  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होणार 

पुणे, ता. १५ -  राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत विधान भवनात सुरू होणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  हे अधिवेशन १० जुलैपर्यंत चालणाऱ्या या तीन आठवड्यांच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या मान्यतेनंतर विधिमंडळ सचिवालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

तीन आठवड्यांचे हे अधिवेशन १० जुलैपर्यंत सुरु राहणार आहे.  विधानसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता आणि विधान परिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्था शेतकरी कर्जमाफी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न  या महत्त्वपूर्ण विषयांवर वादळ चर्चा होण्याची शक्यता आहे.  तसेच अधिवेशनात सरकारकडून काही महत्त्वाची विधेयके सादर केली जाणार असल्याची चर्चा आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories